BULDHANA | बुलढाणा पोलीस दलाने डेव्हलप केला क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टम युजर ॲप ; ॲपद्वारे मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक..

जिल्ह्यामध्ये कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास पोलीस यंत्रणा सज्ज राहावे लागते. आणि मनुष्यबळ कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचवण्यासाठी बुलढाणा पोलीस दलाने ‘क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टम यूजर ॲप’ डेव्हलप केला आहे. या ॲपचे आज बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात प्रात्यक्षिक घेण्यात आले या ॲपद्वारे दहा पोलीस अधिकारी 107 अंमलदार पाच मिनिटात उपस्थित झाले आहे..आणि या ॲपद्वारे … Read more

BULDHANA | एसटीच्या दरवाढी विरोधात ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन

सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसच्या तिकीटात दरवाढ करण्याचा जाचक निर्णय सर्वसामान्यांसाठी अत्यंत जाचक आहे. राज्य सरकारने राज्यातील जनतेवर लादलेला हा निर्णय तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे वतीने खामगाव येथील बस स्थानकासमोरील गेटवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.   राज्य सरकारने राज्यातील जनतेवर लादलेला हा निर्णय तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी उद्धव … Read more

KALYAN | सैफ अली खान हल्ला प्रकरण संशयित आकाश कनोजियाची नोकरी गेली आणि लग्नही तुटलं, घरच्यांना देखील मानसिक त्रास

सैफ अली खान हल्ला प्रकरण संशयीत आरोपीला छत्तीसगड मधून केली होती अटक आर.पी.एफ. जवानांकडून अटक करून संशयित आकाश कैलास कनोजिया यास देण्यात आले होते मुंबई पोलिसांच्या ताब्यातआकाश कनोजिया याला चौकशी दरम्यान पोलिसांकडून फोटो प्रसार माध्यमांमध्ये देण्यात आला होता .आकाश कनोजिया चा फोटो मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमांतून झुलकू लागल्याने आकाश च जमलेलं लग्नही मोडलं आणि नोकरीही … Read more

NAVI MUMBAI | एपीएमसी बाजारात भेंडी महागली; ६० रुपये किलोने होतेय भेंडीची विक्री

थंडीच्या हंगामात भेंडीच्या भाजीला मोठी मागणी असते मात्र नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या भेंडी महागली आहे. ३० रुपये किलोने मिळणारी भेंडी सध्या ६० रुपयांनी विकली जात आहेत. दरम्यान सध्या थंडीच्या हंगाम सुरु असल्याने भेंडीची आवक बाजारात कमी येत आहे. आवक कमी असल्याने दर वाढले असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. तर पुढील १५ दिवसांमध्ये दर कमी होण्याचा शक्यता … Read more

MUMBAI | पुढील २-३ वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल – गिरीश महाजन

आज अतिशय महत्त्वाची बैठक मुंबई एमएमआर रिजन संदर्भात पिण्याच्या पाण्याप्रश्नी बैठक झाली . पाण्याचा पुरवठा होत नाही आहे, ५-६ दिवसांनी पुरवठा होत आहे .काही प्रकल्प पेंडिंग आहे, काळू आणि शाई हे दोन्ही मिळून २७ टीएमसी पाणी पुरवठा करु शकतात अशात पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतात सर्व यंत्रणांना वेगाने काम करण्यास सांगितलेले आहे पुढील २-३ वर्षात … Read more

BEED | मी लहान मुलांच्या विधानावर बोलणार नाही, आमदार विजयसिंह पंडित यांना सुरेश धस यांचा टोला

  आमदार विजयसिंह पंडित यांचे मोठे बंधू जर बोलले तर मी नक्की त्याला उत्तर देईल .हा प्रश्न जातीपातीचा नसून एका माणसाने लोकांचे मुडदे पाडलेत आणि स्वतःच्या नावे कोट्यावधी रुपयाची संपत्ती कशी जमवली यासाठी आम्ही बोलत आहोत .संतोष देशमुख हत्या प्रकरणा बरोबरच महादेव मुंडे यांचा 14 महिन्यापूर्वी खून झाला त्याचे आरोपी का पकडले नाहीत?  ते नवीन … Read more