खापराच्या घरातून आयपीएलच्या दुनियेत….

आर्थिक परिस्थिती नसताना क्रिकेटमध्ये करियर करण्याचा विचार करणे म्हणजे सोपं राहिलेलं नाही. तरी देखील आजवर अनेक जण घरच्या बिकट परिस्थितीशी झुंज देत क्रिकेटच्या जगात नाव कमावताना दिसले आहेत. आयपीएलमधील एखाद्या संघात आपले स्थान पक्के करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. स्वत:चं घर खापराचं असताना घरची परिस्थिती बिकट असताना आणि जेवण बनवण्यासाठी आणलेली लाकडं घेऊन  क्रिकेटचा सराव … Read more

नागपुरातली संचारबंदी एकूण सहा दिवसांनी पूर्णपणे मागे….

येत्या काळात सोशल मीडियाच्या वापरावर पोलिसांची कडक नजर राहणार असल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी दिली आहे. : गेल्या सहा दिवसांपासून नागपूरमध्ये लागू असलेली संचारबंदी हटवण्यात आली आहे. गेल्या सोमवारी नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारानंतर 11 पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती आता उठवण्यात आली आहे. संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलिसांनी … Read more

भारतातल्या ६ मिस वर्ल्ड्स माहित आहेत का तुम्हाला?

मिस वर्ल्ड्स विश्व सुंदरी, सौंदर्य स्पर्धेत मानाचा केंद्रबिंदू असलेली स्पर्धा, जगभरातील हजारो करोडो महिलांचं स्वप्न असलेली स्पर्धा. आपल्या सौंदर्याच्या जोरावर मिस वर्ल्डचा किताब जिंकणाऱ्या 6 भारतीय कोण आहेत? माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊयात या विश्वसौंदर्या बद्दल… मिस वर्ल्ड या स्पर्धेची सुरुवात 1951 मध्ये लंडनमध्ये झाल होती. तेव्हापासून आजपर्यंत 6 भारतीय मिस वर्ल्ड … Read more

राज ठाकरेंचे सरकारला खडे बोल

राज्यात अनेक महत्त्वाचे विषय आहेत, पण मूळ विषय सोडून बाकीच्या विषयांमध्ये भरकटून टाकलं जात असल्याचं राज ठाकरे म्हणाले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस आणि त्यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याची बरीच चर्चा आहे. यावरुन राज ठाकरेंनी सरकारला टोला लगावला. एका खोक्या भाईचं काय घेऊन बसलात, इथे संपूर्ण विधानसभेत खोके भाई भरलेत असा … Read more

दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंकडून होणाऱ्या वक्तव्यांवर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

दिशा सालियान प्रकरणावरुन महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही खळबळजनक खुलासे केले आहेत. त्यावर आज महाराष्ट्रातील एका मोठ्या भाजप नेत्याने वक्तव्य केलं आहे. पाच वर्षानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा दिशा सालियान प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. दिशा सालियानचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. त्यांनी … Read more

नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसही अलर्ट मोडवर

रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्ताने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून काही पावलं उचलली जात आहेत. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन आठवड्याच्या सुरुवातीला नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली. नागपूरच्या महाल … Read more

संजय राऊतांचं नारायण राणेला सडेतोड उत्तर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला, माझ्या मुलाचे नाव या प्रकरणात घेऊ नका म्हणून फोन केला होता, असा दावा भाजपा नेते नारायण राणे यांनी केला होता. हा दावा खासदार संजय राऊत यांनी खोडला आणि एक मोठा गौप्यस्फोट केला. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असतानाच राज्यात दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह यांच्या मृत्यूचे प्रकरण पण समोर … Read more

धक्कादायक: भाजप नेत्याने स्वतःच्या ३ मुलांचा बळी घेतला

भाजप नेता योगेश रोहिलाने पोटच्या तीन मुलांना संपवलं. एक-एक करुन त्याने तीन मुलांवर गोळीबार केला. चौघांवर गोळी झाडल्यानंतर योगेश रोहिला आरामात बसला होता. त्याने स्वत: पोलिसांना या घटनेबद्दल सांगितलं. पत्नी गुणगुणत असलेल्या एका रोमँटिक गाण्यावरुन हे सर्व सुरु झालं. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. भाजप नेता … Read more

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती निर्दोष

अभिनेता सुशांत सिंह राजपूत त्याच्या वांद्रे इथल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत होतं. आता त्याच्या निधनाच्या पाच वर्षांनंतर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित दोन्ही प्रकरणांचा तपास बंद करण्याचा निर्णय केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) घेतला आहे. याबाबत न्यायालयात तपास बंद करण्याची शिफारस सीबीआयकडून … Read more

लडाखमध्ये चीनची घुसखोरी काही थांबेना

केंद्र सरकारने शुक्रवारी संसदेत सांगितले की भारताला चीनने दोन नवीन काउन्टी (शहर) तयार केल्याबद्दल माहिती मिळाली आहे, ज्याचा एक भाग लडाखमध्ये येतो. डिप्लोमॅटिक पद्धतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, चीनने भारतीय जमिनीवर केलेला अवैध कब्जा कधीही मान्य केलेला नाही. नवीन … Read more