जाणून घ्या भारत पाक युद्धात कोणते देश कोणाच्या बाजूने..

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर  भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावानंतर जगातला कोणता देश कुणाच्या बाजूनं असेल याची चर्चा सुरू झाली आहे. भारताचा जुना मित्र असलेला रशिया भारताच्या बाजूनं धावून आलाय. तर चीनने आपला खरा रंग दाखवत पाकिस्तानला पाठिंबा दिलाय. दहशतवादाविरोधातल्या लढ्यात रशिया भारतासोबत असल्याची ग्वाही, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे. व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून … Read more

महाराष्ट्रात उद्या 16 ठिकाणी होणार युद्धाची मॉकड्रील

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव कमालीचा वाढला असून  युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. दहशतवाद्यांविरोधात भारत मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई कऱण्यार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसं वागावं, काय उपाययोजना कराव्या यासाठी नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. केंद्रीय गृहखात्याने सर्व … Read more

डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयाने भारतीय शेअर मार्केट पुन्हा हादरले

भारतीय शेअर बाजारात आज औषध कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. भारतातील औषध कंपन्यांच्या स्टॉक्समधील घसरणीचं कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक आदेश आहे. निफ्टी फार्मा इंडेक्समध्ये 1.4 टक्के घसरण पाहायला मिळाली. ल्यूपिनमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. हा स्टॉक 3 टक्क्यांनी घसरला. अरबिंदो फार्माचा शेअर 3 टक्क्यांनी घसरला. सिप्लाचा स्टॉक 2 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं. … Read more

मालाड पिंपरिपाड्यात रस्त्याचे तीन तेरा, वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाचे  दुर्लक्ष

मुंबईतील मालाड विभागात पिंपरी पाडा भाजी मार्केट ते क्वीन मेरी शाळपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम मुंबई महानगरपालिका गेल्या दोन वर्षांपासून करत आहेत. जे अजून देखील पूर्ण न झाल्याने नागरीक त्रस्त आहेत. तसेच,२००७ पासून हा रस्ता बनविण्यात आला नव्हत, असा आरोप देखील स्थानिकांकडून करण्यात आला आहे. सध्या रस्त्याचे खोदकाम करुन ठेवले आहे. पण रस्त्याच्या कामात कुठेही … Read more

पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर

पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा आता भारतीय सीमेकडे येणाऱ्या मार्गावर आहे. चीचावतनी, पट्टोकीमार्गे भारतीय सीमेकडे येणाऱ्या मार्गावर हा ताफा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडून पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांचा सिलसिला सुरू आहे, तर दुसरीकडे भारताकडून मात्र पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेकडे … Read more

पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये दाखल

एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी हे सध्या श्रीनगरच्या दौऱ्यावर आहेत. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांचा हा श्रीनगरचा दौरा महत्वाचा मानला जातो आहे. हल्ल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच काश्मीर दौरा आहे. या दौऱ्यात ओवैसी यांनी स्थानिक नेते आणि नागरिकांशी संवाद देखील साधला आहे. यावेळी प्रसार माध्यमांना देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्वाची बैठक सुरू आहे. सध्या दिल्लीत बैठकांच सत्र सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही आणखी एक महत्वाची बैठक पार पडत आहे. डोवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात ही बैठक तब्बल 40 मिनिटं चालली. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 27 पर्यटकांनी आपला जीव गमावला. त्यानंतर … Read more

मुख्यमंत्री राबवणार यशवंत विद्यार्थी योजना

यशवंत विद्यार्थी योजनाराज्यात आता धनगर समजातील विद्यार्थ्यांसाठी यशवंत विद्यार्थी योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे धनगर समाजातील 10 हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेता येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह निर्मिती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिचा आज वाढदिवस आहे. कालच राज्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात वैभवीने उत्तम यश मिळवल आहे. तर आज वाढदिवस असल्याने वैभवीवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. राज्यभरातून तिच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यातील अनेक भागातून तिला पुष्पगुच्छ आणि गिफ्ट पाठवण्यात आलेले आहेत. या … Read more

ओबीसींचं आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मात्र आता हा तिढा सुटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात सप्टेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. तसेच ओबीसी आरक्षणाबाबतही सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ओबीसींच्या जागा कमी न करता या … Read more