पाकिस्तानमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला 

जाफर एक्सप्रेस अपहरणप्रकरणात भारतासह अफगाणिस्तानवर खापर फोडणारा पाकिस्तान उघडा नागडा झाला. या देशावर मोठी नामुष्की ओढावली आहे. हा पाकिस्तानमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानमध्ये 11 मार्च रोजी जाफर एक्सप्रेसचे अपहरण झाले होते. या घटनेला चार दिवस उलटले. पण पाकिस्तान नेहमीसारखे खोटे बोलत आहे. अफगाणिस्तानसह भारतावर खापर फोडत अनेक तथ्य आणि सत्य … Read more

शरद पवारांनी दिलंय मोदींना पत्र…

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यापूर्वी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी पत्र लिहिले होते. आताच्या पत्रात त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक करत त्यांच्याकडे एक मागणी केली आहे. शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन … Read more

झटका मटण, राज्यातील धार्मिक तेढ आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा, शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

बीडमधील परिस्थिती बिघडत चालली आहे, गुन्ह्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत आहेत. गुन्हेगारीही वाढताना दिसत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून रान पेटलेलं असतानाच अखेर 82 दिवसांनी धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला , पण या सगळ्याला उशीरा झाला का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना विचारण्यात आला. बीडमधील परिस्थिती बिघडत चालली आहे, … Read more

एकटीनेच होळी साजरी केल्यामुळे सोनाक्षी झाली ट्रोल, पण तिने ही ट्रोलर्सना चांगलच प्रत्युत्तर दिलं

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काही महिन्यांपूर्वीच लग्न बंधनात अडकली आहे. ती लग्नानंतरचे सण धुमधडाक्यात साजरे करताना दिसते. नुकताच तिने होळी हा सण देखील साजरा केला आहे. पण हा सण तिने एकटीने साजरा केला असल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. सोनाक्षीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देखील दिले आहे. सोनाक्षीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर होळी खेळतानाचे फोटो … Read more

धुळवाडीच्या दिवशी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली

धुळवडीला एकमेकांना चिमटे काढणे, टोला हाणणे यात गैर काही मानत नाहीत. धुळवडीला असे उणेदुणे काढल्याने मनातील मळभ तर दूर होतोच, तर आपल्या चुका ही दुखवण्याचा प्रयत्न असतो. धुळवडीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी असाच धमाका केला. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांना एक मोठी ऑफर दिली. काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन्याच्या या ऑफरने राज्यात चर्चा … Read more

अंजली दमानिया यांचे शरद पवार यांच्यावर टिकास्त्र

अंजली दमानिया यांनी खोक्या ऊर्फ सतीश भोसले प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खोक्याच्या घरावर करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे. 13 तारखेला अतिशय चुकीची कारवाई झाली, असं नको व्हायला होतं. प्रत्येकाने कायद्याप्रमाणे वागलं पाहिजे. पण तसं होत नाहीये, असं अंजली दमानिया म्हणाल्या. बीड जिल्हा हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा जिल्हा होता. हा जिल्हा अत्यंत शांत असा … Read more

औरंगजेबाच्या कबरीवरून शरद पवार गटात कुरबुरी वाढल्या, प्रत्येकजण घेतोय वेग वेगळी भूमिका

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच मुद्द्यावरून आता शरद पवार यांच्या गटात दोन मतप्रवाह असल्याचं दिसून आलं आहे. पवारांच्या एका खासदाराने औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची भाषा केली आहे. तर आमदाराने औरंगजेबाच्या कबरीचं समर्थन केलं आहे. त्यामुळे शरद पवार गट या मुद्द्यावरून संभ्रमात असल्याचं दिसून येत आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रचंड छळ … Read more

542 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व केले रद्द

धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी एका फटक्यात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांना घरी बसवले. 542 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. काय आहे कारण? धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी एका फटक्यात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांना घरी बसवले. 542 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या कारवाईने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज्य शासनाच्या … Read more