पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तर संतप्त

पुलवामा हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांनी पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. सीमेवर फक्त प्रतिक्रिया देणे पुरेसे नाही, तर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काश्मीर हा भारताचाच भाग असून बहुसंख्य काश्मीरी भारतीय असल्याचा त्यांनी दावा केला. ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर हेही पहलगाम हल्ल्यानंतर भयानक संतापले असून बॉर्डरवर फक्त फुलझड्या लावू नका , … Read more

सीमा हैदर पाकिस्तानात जायला तयार नाही!

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संताप व्यक्त केला जातोय. या हल्ल्यानंतर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. याच कारणामुळे नेपाळच्या मार्गे भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या तिच्याकडे भारतीय नागरिकत्त्व नाही. त्यामुळेच सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानमध्ये जावे लागणार का? असे विचारले जात आहे. त्यानंतर … Read more

पाकिस्तान अन् तालिबानमध्ये बिनसलं

अफगाण नागरिकांविरोधात पाकिस्तान सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. शेकडो अफगाणी नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांना प्रत्यार्पणासाठी छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. छापे टाकून बेकायदा अफगाणींना ताब्यात घेतले जात आहे. त्यांना निर्वासितांच्या छावण्यांमध्ये पाठवले जात आहे. त्यानंतर तोरखम सीमेवरून त्यांना अफगाणिस्तानात परत पाठवण्यात येणार आहे. 31 मार्चपर्यंत स्वेच्छेने देश सोडण्याच्या शेवटच्या तारखेनंतर ही कारवाई करण्यात … Read more

पाकिस्तानमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला 

जाफर एक्सप्रेस अपहरणप्रकरणात भारतासह अफगाणिस्तानवर खापर फोडणारा पाकिस्तान उघडा नागडा झाला. या देशावर मोठी नामुष्की ओढावली आहे. हा पाकिस्तानमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानमध्ये 11 मार्च रोजी जाफर एक्सप्रेसचे अपहरण झाले होते. या घटनेला चार दिवस उलटले. पण पाकिस्तान नेहमीसारखे खोटे बोलत आहे. अफगाणिस्तानसह भारतावर खापर फोडत अनेक तथ्य आणि सत्य … Read more