दानवे आणि खैरेंनी संभाजीनगरला अधोगतीकडे नेत आहेत संदीपान भूमरेंची टीका
चंद्रकात खैरे यांनी आता घरी बसून नातवंड सांभाळावीत, असं संदीपान भूमरे यांनी म्हंटलं आहे. अंबादास दानवे हे कागदोपत्री नेता असल्याची टीका देखील यावेळी भूमरे यांनी केली आहे. तर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी आता संभाजीनगर जिल्ह्याची वाट लावली असल्याचं सुद्धा संदीपान भूमरेंनी म्हंटलं आहे. अंबादास दानवे यांनी स्वत: केलेलं काम दाखवावं असं म्हणत संदीपान … Read more
Users Today : 24