नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसही अलर्ट मोडवर
रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्ताने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून काही पावलं उचलली जात आहेत. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन आठवड्याच्या सुरुवातीला नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली. नागपूरच्या महाल … Read more
Users Today : 26