अंजली दमानिया यांचे शरद पवार यांच्यावर टिकास्त्र
अंजली दमानिया यांनी खोक्या ऊर्फ सतीश भोसले प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खोक्याच्या घरावर करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे. 13 तारखेला अतिशय चुकीची कारवाई झाली, असं नको व्हायला होतं. प्रत्येकाने कायद्याप्रमाणे वागलं पाहिजे. पण तसं होत नाहीये, असं अंजली दमानिया म्हणाल्या. बीड जिल्हा हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा जिल्हा होता. हा जिल्हा अत्यंत शांत असा … Read more