मुंबई-अमरावती एक्सप्रेस अपघात, अपघातामुळे गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं

जळगाव जिल्ह्यातील बोदवडजवळ मुंबई- अमरावती एक्सप्रेसला अपघात झालाय. या अपघातामुळे रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलंय. जळगाव जिल्ह्यातील बोदवडजवळ मुंबई- अमरावती एक्सप्रेसला अपघात झाला आहे. या अपघातामुळे रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलंय. या अपघातामुळे मुंबईवरून नागपूरकडे जाणाऱ्या आठ रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक संपूर्णतः कोलमडलंय. या अपघातामुळे या मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईकडे जाणाऱ्या अनेक … Read more

भरधाव कारने पोलिसांना चिरडले

होळी आणि ईद एकत्र असल्याने पोलिसांकडून आज देशभरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाकाबंदीसाठी असलेल्या पोलीस कर्मचारी आणि एका व्यक्तीला भरधाव कारने चिरडले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. कारचा वेग इतका होता की, तिघेही सुरक्षेसाठी लावलेल्या काटेरी तारांमध्ये अडकले आणि त्यांच्या मृतदेहाचे तुकडे झाले. मृतांमध्ये कॉन्स्टेबल सुखदर्शन, होमगार्ड राजेश आणि एका व्यक्तीचा … Read more

सोन्याचे दर चढेच, गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ

सोन्याच्या दरात गेल्या चोवीस तासात सोन्याच्या किंमतीत एक हजार रूपयांची वाढ झाल्याने सोन्याचे जीएसटीसह (GST) दर 90 हजार 200 वर जाऊन पोहोचल्याचे सुवर्ण नगरी जळगावात पाहायला मिळाले आहे. येणारा काळ हा लग्नसराईचा असतांना सोन्याच्या किंमतीत सातत्यानं चढ उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सोन्याच्या दरात गेल्या चोवीस तासात सोन्याच्या किंमतीत एक हजार रूपयांची वाढ … Read more

ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबईतील मराठी सेनेने राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त एक मिलन कार्यक्रम आयोजित केला आहे. ३० मार्च रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे निमंत्रण बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी ठेवण्यात आले आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सध्या सर्वच पक्षाकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावना … Read more

ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबईतील मराठी सेनेने राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त एक मिलन कार्यक्रम आयोजित केला आहे. ३० मार्च रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे निमंत्रण बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी ठेवण्यात आले आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सध्या सर्वच पक्षाकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावना … Read more

खळबळजनक: 22 वर्षांच्या तरूणीने हॉलिवूड अभिनेत्याला 18 कोटीत विकलं कौमार्य

ब्रिटनमधील एका 22 वर्षांच्या विद्यार्थिनीने तिचे कौमार्य (Virginity) विकल्याचे वृत्त आहे. एका हॉलिवूड अभिनेत्याने 18 कोटी रुपयांना त्या मुलीची व्हर्जिनिटी विकत घेतल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. पुष्टी करण्यासाठी त्या मुलीची मेडिकल टेस्टही करून घेण्यात आली होती. या तरुणीने तिच्या कौमार्याचा ऑनलाइन लिलाव केला होता. अनेक राजकारणी, उद्योगपती आणि अभिनेते यांचाही या बोलीत समावेश … Read more

बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक घेतला मोठा निर्णय

बीडमध्ये पोलिस अधीक्षकांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांच्याच टेबलांवरील आणि छातीवरील नेमप्लेटमधून आडनाव हटवले जाणार आहे. त्याऐवजी आता फक्त नावाचा वापर केला जाईल. बीडमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे साामाजिक सलोखा बिघडला आहे. याच कारणामुळे आता बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये … Read more

शिक्षिकेकडून 12 वीच्या उत्तरपत्रिका जळाल्या

विरारमध्ये बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी आग लागल्याने जळाल्या. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही बस मध्ये पेपर तपासताना शिक्षक दिसले होते. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याने पालक आणि विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. पोलिस तपास सुरू आहे. बारावीची बोर्डाची परीक्षा काही दिवसांपूर्वीच संपली असून अभ्यासाचं टेन्शन मानेवरून उतरल्याने विद्यार्थी काहीसे निर्धास्त … Read more

गणेशोत्सवात पीओपी मुर्तींवर घातलेल्या बंदीवर, संजय राऊतांचा हल्लाबोल

“गणेशोत्सव, दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणता. पर्यावरणाची इतकी काळजी आहे, मग गढूळ पाण्यात महाकुभंमध्ये का स्नान करायला लावलं?. राष्ट्रीय हरीत लवादाचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेत कोट्यवधी लोकांना का डुबकी मारायला लावली?” असे प्रश्न संजय राऊत यांनी विचारले आहेत. “9 लाख 32 हजार कोटींच महाराष्ट्रावर कर्ज आहे. आता कर्ज काढून राज्य चालवल जातय. राज्य़ लुटल जातय. … Read more

नितेश राणेंच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…..

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावर बोलले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 112 वी जयंती आहे. त्या निमित्ताने ते कराड प्रिती संगमावर अभिवादन करण्यासाठी आले होते. दिवंगत काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 112 वी जयंती आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्राचे … Read more