वैभव सूर्यवंशी दोषी आढळल्यास थेट बंदी, एका खेळाडूने केले गंभीर आरोप

वैभव सूर्यवंशीने अवघ्या 14 व्या वर्षी झंझावाती शतक ठोकून सर्वांनाच तोंडात बोटं घालायला लावली. त्याने 35 धावात 100 धावा चोपल्या. त्याचे षटकार आणि चौकारांनी मैदानावर त्या दिवशी बहार आणली. प्रेक्षक म्हणतात या छोकर्‍याने तर डोळ्याचे पारणे फेडले. पण आता त्याच्याविषयी एक वाद उभा ठाकला आहे. माजी मुष्टीयोद्धा आणि ऑलम्पिक पदक विजेता विजेंद्रर सिंह याने त्याच्यावर … Read more

दिल्लीतील विमानसेवा तडकाफडकी रद्द

दिल्ली आणि NCR मध्ये शुक्रवारी सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. काही भागात गारपीट झाल्याने नागरिकांना उन्हाच्या झळांमध्ये मोठा दिलासा मिळाला. घामाच्या धारा थांबल्या. अचानक पावसाने दणका दिल्याने कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यांना पावसाने चकवा दिल्याने अनेकांना ओल्या कपड्यानिशी कार्यालय गाठावं लागलं. या अचानक पावसामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांची त्रेधात्रिपीट उडाली. बदललेल्या पावसामुळे विमानसेवा विस्कळीत झाली. … Read more

या घडीची आनंदाची बातमी :

मे महिन्याचा पहिला दिवस ग्राहकांसाठी दिलासा घेऊन आला आहे.  उन्हाच्या झळांनी सध्या नागरिक त्रस्त आहेत. त्यातच ही आनंदवार्ता येऊन धडकली.  गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. गेल्या काही दिवसात किंमती भडकल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती गेल्या दहा वर्षांत गॅस सिलेंडरच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. ती खरी नागरिकांची चिंता आहे. यापूर्वी गॅस दर इतके कधीच … Read more

इंदिरा गांधींची आठवण करून देत राऊतांची मोदींवर खरमरीत टीका

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात प्रचंड असंतोष आहे. पाकड्यांना धडा शिकवण्याची मागणी सातत्याने जोर धरू लागली आहे. आज या हल्ल्याला 10 दिवस उलटून गेले आहे. सीमेवर तणाव आहे. पाकिस्तानमध्ये युद्धाची तयारी स्पष्ट दिसत असतानाच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी त्यांच्या नेतृत्व क्षमतेवरच … Read more

काश्मीरचे अंबानी मुश्ताक अहमद चाया

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांनी विविध क्षेत्रात आपला उद्योगाचा विस्तार केला. त्यांच्याप्रमाणे उद्योगाचा विस्तार आपल्या भागांत करणारे काही जण आहेत. काश्मीरमध्ये जेव्हा अस्थिरता आणि दहशतवाद होता, त्या काळात एका व्यक्तीने आपला संकल्प आणि दूरदृष्टीकोनातून उद्योग उभा केला. त्यामुळे हजारो जणांना रोजगार मिळाला. त्यामुळे त्यांना काश्मीरचे अंबानी म्हटले … Read more

शो च्या नावावर चाललेल्या अश्लिल चाळ्यांवर नेटकरी संतापले : कडाडून केल्या एजाज खानवर टीका

छोट्या पडद्यावर अनेक वेगवेगळे रिअॅलिटी शो येत आहेत.  नुकताच अभिनेता एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ हा शो प्रदर्शित झाला. या शोमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शोमधीस कंटेंट सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर आता कारवाईची मागणी होत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लू अॅपवर स्ट्रीम झालेल्या या शोबाबत झारखंडच्या गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही आक्षेप … Read more