भारताचा पाकवर ट्रेड स्ट्राइक

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. केंद्र सरकाने राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक रणनिती लक्षात घेऊन भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर आयात आणि निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. हा नियम तात्काळ स्वरुपात लागू होणार असून वस्तू स्वतंत्रपणे आयात होत असतील किंवा विशेष परवानगीने … Read more