इंदिरा गांधींची आठवण करून देत राऊतांची मोदींवर खरमरीत टीका

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात प्रचंड असंतोष आहे. पाकड्यांना धडा शिकवण्याची मागणी सातत्याने जोर धरू लागली आहे. आज या हल्ल्याला 10 दिवस उलटून गेले आहे. सीमेवर तणाव आहे. पाकिस्तानमध्ये युद्धाची तयारी स्पष्ट दिसत असतानाच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी त्यांच्या नेतृत्व क्षमतेवरच … Read more

सुप्रिया सुळेंची पहलगाम घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबासाठी सरकारला साद

सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या “पहलगाम मध्ये दुखत घटना घडली. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. त्या ठिकाणी 1 मे ला नागरिक शौर्य म्हणून पुरस्कार द्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी. ही वेळ टीका करण्याची वेळ नाही आम्ही भारत सरकार बरोबर आहोत. … Read more