दहावीचा निकाल आज जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकताच दहावीच्या निकालाची काही वैशिष्ट्ये पत्रकार परिषदेत जाहीर केली आहेत. यावेळी त्यांनी विभागीय टक्केवारी … Read more

मुख्यमंत्री फडणवीसांचा नांदेडच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना फोन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद जवानाच्या कुटुंबीयांना फोन केला आहे. नांदेडच्या शहीद जवान सचिन वनंजेंच्या कुटुंबाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोन केला आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शहीद वनंजेंच्या कुटुंबाला धीर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहीद जवान सचिन वनंजेंच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यात आलेलं आहे. ही घटना अतिशय दु:खद आहे. देशासाठी सचिन … Read more

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांनी आपला जीव गमवाला तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता संपूर्ण जम्मू काश्मीरमध्येच मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.सुरक्षा बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी सध्या सर्च ऑपरेशन देखील सुरू आहे. सोमवारी … Read more

राज्य सरकारचा कृत्रिम वाळू धोरणाबाबत मोठा  निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची आज बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत कृत्रिम वाळू धोरणाविषयी मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पर्यावरण नुकसान टळणार आहे. तर वाळूच्या माध्यमातून ग्रामीण भागात पसरलेल्या गुंडगिरी आणि वाळू माफियाना मोठा दणका बसला आहे. रस्त्यावर राहणाऱ्या अथवा भटकंती करणाऱ्या बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी पण धोरण आखण्यात आले. राज्यातील … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाकिस्तानला खडे बोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअर बेसवरून भारतीय सेनेच्या जवानांना संबोधित केलं आहे. त्यांनी आपल्या या भाषणात पुन्हा एकदा पाकिस्तानला खडसावून सांगितलं आहे. आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर त्याचा परिणाम हा फक्त विध्वंस हाच असेल, असं मोदी यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारताच्या तिन्ही सैन्यदलाचे कौतुक केले. ऑपरेशन सिंदूर … Read more