BARAMATI | खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

ऑन सैफ अली खान हल्ला मीडियाच्या माध्यमातून ही बातमी कळली.महाराष्ट्रात आणि भारतात क्राईम वाढत आहे. मुंबईच्या कमिशनरशी बोलले आहे. कुटुंब घाबरलेल आहे.कुटुंब घाबरणाच साहजिकच आहे. मुंबईमध्ये खूप मोकळ जगायची सर्वांनाच सवय आहे .सर्वांकडेच खूप मोठी सिक्युरिटी यंत्रणा नसते. पोलिसांकडून याबाबतची माहिती कळेल .हा माणूस कुठून आला याबाबत क्लॅरिटी येत नाही. बीड असेल परभणी असेल किंवा … Read more

MUMBAI:अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी पोलिसांची  प्रतिक्रिया

 अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी पोलिसांची  प्रतिक्रिया…

MUMBAI | मुंबई मनपाची पवईतील मराठी शाळा बंद करण्याची नोटीस, पालकांमध्ये आक्रोश

मुंबई मनपाची पवई येथील मराठी शाळा दुर्गा देवी मनपा मराठी शाळा अचानक बंद करण्याची नोटीस आल्याने पालकांमध्ये एकच आक्रोश सुरू झाला आहे. या शाळेत २६० विद्यार्थी बालवाडी ते आठवी शिक्षण घेत आहे. मात्र इथे रस्त्याचे काम सुरू असताना एका वर्गाच्या भिंतीला जेसीबी चा धक्का लागला आणि भिंतीचा काही भाग खचला. बैठ्या स्थिती मध्ये असलेल्या या … Read more

MUMBAI | क्राईम ब्रांच क़डून अभिनेता सैफअली खानच्या बंगल्याची तपासणी….

“बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री चाकूने हल्ला झाला. मुंबईतील बांद्राचा सद्गुरू शरण अपार्टमेंटच्या बाहेर क्राइम ब्रांच टीम तपास करत आहे आसपासच्या इमारतींची सीसीटीव्ही पाहत आहे. तसेच कुत्र्यांचा ठेवा तपासणीसाठी आणला गेला आहे

RATNAGIRI | दापोली तालुक्यातील कोळथरे येथील साहिल पेठे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने केली स्ट्रॉबेरीची शेती

दापोली तालुक्यातील कोळथरे येथील साहिल पेठे यांनी कोकणातील लाल मातीतही चांगल्या प्रकारची गुणवत्ता असलेली स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते, हे दाखवून दिलं आहे. कृषी पदवीधारक विद्यार्थी असलेल्या साहिल पेठे यांनी आपल्या शिक्षणाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. कमी शेतीत अधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने पेठे यांनी स्ट्रॉबेरीचा पर्याय निवडला आहे. त्यांच्या प्रयोगाला यशही … Read more

MUMBAI | १५ दिवसांपूर्वी सैफ अली खानचं कुटुंब मोदींच्या भेटीला गेलं होतं, त्यानंतर आता हा हल्ला झाला – संजय राऊत

सैफअली खान प्राणघातक हल्ला…….. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षापासून कायदा सुव्यवस्था ही वाऱ्यावरती आहे .सरकार सभा, संमेलन, उत्सव ,प्रधानमंत्री यांचं आगत स्वागत शिबिर याच्यात गुंतून पडलं आहे.त्याच्यामुळे बीड पासून मुंबई पर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा सुव्यवस्था उरलेली नाही . सैफअली खान वरती चाकू हल्ला झाला प्रधान मंत्री मुंबईत आहे त्याच्यामुळे संपूर्ण सुरक्षा ही त्यांच्याकडे आहे .प्रधानमंत्री … Read more

NASHIK | आर्ट ऑफ लिविंग चे श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते आज गोदा मातेची आरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नाशिकर उपस्थित होते

  श्री रविशंकर भाषण पॉईंट भव्य आरती झाली असे वाटते कुंभमेळा आला.- ही भारतीय संसकृती आहे .या देशात  ही संस्कृती  आहे .सरकारची मदत खूप आवश्यक आहे .या धर्मासाठी अनेकांनी योगदान दिले तो कोणीही घेऊ शकत नाहीज्या गोदावरीत अंघोळ त्याबद्दल अस्था  आहे  .प्रयागराज  मध्ये व्यवस्था केली तिथे अनेक जण येत आहेत.गोदावरीला पवित्र ठेवणे आपल्या सर्वांचे काम … Read more