जालन्यात पालकमंत्र्यांच्या बैठकीबाहेर शेतकऱ्याचा रुमालाने गळफास घेण्याचा प्रयत्न केलाय. अप्पासाहेब कदम असं या शेतकऱ्याचा नाव आहे. दोन वर्षांपासून शेतीचा प्रश्न निकाली निघत नसल्याने तो शेतकरी पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आला होता. मात्र पोलिसांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले असता त्याने रुमालाने फाशी घेण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान त्या शेतकऱ्याला पोलिसांनी कार्यालयाबाहेर घेऊन गेले.
JALNA | पालकमंत्र्यांच्या बैठकीबाहेर शेतकऱ्याचा रुमालाने फाशी घेण्याचा प्रयत्न

lokmanchmarathi

[democracy id="1"]

