ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांची काय चूक होती? 26 वर्षानंतर पहिल्यांदाच काश्मीरमध्ये तीव्र संताप पाहिला. दहशतवाद्यांच्या विरोधात पहिल्यांदाच पूर्ण काश्मीर रस्त्यावर उतरलं आहे. मुख्यमंत्री म्हणून माझीही जबाबदारी होती. काश्मीरच्या प्रत्येक गावात हल्ल्याचा निषेध झाला आहे.” असं म्हणत त्यांनी या हल्ल्याबाबत संताप व्यक्त … Read more