MUMBAI | १५ दिवसांपूर्वी सैफ अली खानचं कुटुंब मोदींच्या भेटीला गेलं होतं, त्यानंतर आता हा हल्ला झाला – संजय राऊत

सैफअली खान प्राणघातक हल्ला…….. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षापासून कायदा सुव्यवस्था ही वाऱ्यावरती आहे .सरकार सभा, संमेलन, उत्सव ,प्रधानमंत्री यांचं आगत स्वागत शिबिर याच्यात गुंतून पडलं आहे.त्याच्यामुळे बीड पासून मुंबई पर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा सुव्यवस्था उरलेली नाही . सैफअली खान वरती चाकू हल्ला झाला प्रधान मंत्री मुंबईत आहे त्याच्यामुळे संपूर्ण सुरक्षा ही त्यांच्याकडे आहे .प्रधानमंत्री … Read more