जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत कोणताही सण साजरा न करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडानंतर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी यंदाची होळी साजरी केली नाही. या वेळी हजारो वर्षांची परंपरा त्यामुळे खंडीत झाली आहे. बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी दहा डिसेंबर रोजी अपहरणानंतर हत्या करण्यात आली होती. या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडानंतर महाराष्ट्राची वाट आता बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने होऊ … Read more
Users Today : 0