मालाड पिंपरिपाड्यात रस्त्याचे तीन तेरा, वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष
मुंबईतील मालाड विभागात पिंपरी पाडा भाजी मार्केट ते क्वीन मेरी शाळपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम मुंबई महानगरपालिका गेल्या दोन वर्षांपासून करत आहेत. जे अजून देखील पूर्ण न झाल्याने नागरीक त्रस्त आहेत. तसेच,२००७ पासून हा रस्ता बनविण्यात आला नव्हत, असा आरोप देखील स्थानिकांकडून करण्यात आला आहे. सध्या रस्त्याचे खोदकाम करुन ठेवले आहे. पण रस्त्याच्या कामात कुठेही … Read more
Users Today : 39