औरंगजेब वादावरून बच्चू कडूंनी सरकारला खडे बोल लगावले

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभरात वाद सुरू असताना राज्यात आणि देशात हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनत चालला का? असा सवाल प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार बच्चू कडू यांना केला असता त्यांनी यावर थेट भाष्य केलं. ‘औरंगजेबाच्या कारकिर्दीत जेवेढे लोकं मारले गेले नसतील त्यापेक्षा जास्त साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. कमल कसाई या धोरणामुळे हिंदू शेतकरी मेला पण या … Read more

नागपूर दंगलीवरून संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

नागपूरमध्ये काल उसळलेल्या हिंसाचारावरून एकच गोंधळ उडाला आहे. ट्रॉलीभर निघतील इतके दगड पोलिसांनी जमा केले आहेत. या हिंसाचारावर खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नागपुर हिंसाचारावर विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या सर्व प्रकारावर तोफ डागली आहे. त्यांनी हा नवीन दंगल पॅटर्न असल्याचा घणाघात केला आहे. … Read more