मुंबईतील आज हवामान काय?

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली आणि मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. असे असले तरी मुंबईकरांची या अवकाळी पावसानं चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, आज देखील तसंच वातावरण मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील मुंबईकरांना अनुभवायला मिळणार असल्याचे हवामान खात्यानं सांगितले. काल दहिसर येथे सकाळी ८ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४० मिमी पावसाची नोंद करण्यात … Read more

जिथं 26\11च्या कसाबला प्रशिक्षण, त्या ट्रेनिंग कॅम्पला भारतानं केलं उद्ध्वस्त

भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, मुरिदकेमधील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. बुधवारी रात्री उशिरा, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर २४ क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती आहे. भारताच्या हल्ल्यानंतर मुरिदकेमधील एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यावरून भारतीय क्षेपणास्त्रांची ताकद पाकड्यांच्या चांगलीच लक्षात आली असेल. मरकज तैयबा हे मुरीदके येथे आहे, … Read more

पाकिस्तानमधील 12 शहरांवर 50 ड्रोन हल्ले

पाकिस्तानच्या शहरांमध्ये बॉम्बस्फोटाची मालिका सुरुच आहे. पाकिस्तानमधील 12 शहरांवर 50 ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

भारताकडून पाकिस्तानला दणका, लाहोरची एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त

पाकिस्तान पुन्हा एकदा हादरलं आहे. पाकिस्तानमध्ये अफरातफरी, गोंधळ सुरु आहे. पाकिस्तानच्या कराची, बहावलपूर, चकवालमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. तसेच शेखुपुरा, नरवाल, रावलपिंडी, घोटकी अट्टोक अशा 13 शहरांमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. तसेच लाहोरच्या विमानतळाजवळ देखील बॉम्बस्फोट करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या शहरांमध्ये बॉम्बस्फोटाची मालिका सुरुच आहे. भारताच्या एअर स्ट्राईकला मोठं यश, दहशतवादी मसूद अजहरचा भाऊ रऊफ … Read more

दहशतवादी मसूद अझहरच्या घरी मृतदेहांची रांग

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त केली. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा नेता मसूद अझहर याचे मुख्यालय नष्ट झाले. भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आत जावून बहावलपूर येथे असलेले जैश-ए-मोहम्मदचा अड्डावर कारवाई केली. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये मसूद अझहर याची मोठी बहीण, तिचा पती, त्याचे भाचे, पुतणे अन् इतर नातेवाईक मारले गेले आहे. 1999 मध्ये मसूद … Read more

ऑपरेशन सिंदूरला जगाचा पाठिंबा…

अतिरेक्यांनी पहलगाममध्ये हल्ला केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या ऑपरेशनद्वारे भारताने अतिरेक्यांची तळं उद्ध्वस्त केली. पाकिस्तानमध्ये शिरकाव न करता, आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता अचूक नेम साधत भारताने अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे भारताने या फक्त अतिरेक्यांच्या अड्ड्यांना टार्गेट केलं. भारताने पाकिस्तानी नागरिकांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. तसेच पाकिस्तानी सैन्यावरही हल्ला केला नाही. त्यामुळे … Read more