जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी एअर इंडियाने केली मोठी घोषणा

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव विचारत त्यांच्यावर गोळीबार केला, या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये दोन विदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. या कठीण परिस्थितीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी एअर इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे. पर्यटकांना … Read more

जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी एअर इंडियाने केली मोठी घोषणा

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव विचारत त्यांच्यावर गोळीबार केला, या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये दोन विदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. या कठीण परिस्थितीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी एअर इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे. पर्यटकांना … Read more

सोन्याचे चढे दर पाहता सद्यस्थितीत त्यात गुंतवणूक करावी की थांबावे?

गेल्या काही दिवसांपासून सोने या मौल्यवान धातूचा भाव सातत्याने वाढत आहे. सध्या सोन चक्क एका लाखाच्या वर जाऊन पोहोचलं आहे. जागतिक पातळीवरील घडामोडी आणि अमेरिकेने घेतलेले काही निर्णय यामुळे भारतात सोन्याला चांगलाच भाव आला आहे. दरम्यान, आता सोनं चक्क दीड लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अंदाज जर खरा असेल तर सोन्यात आता … Read more

सोन ५५ हजार रुपये होणार! या भाकितात किती सत्यता?

सोन्याची किंमत पुन्हा एका घसरण दिसून आली. मंगळवारपासून ते आतापर्यंतच्या व्यापारी सत्रात वायदे बाजारात सोन्याने पिछे मूडचा नारा दिला. सोने अवघ्या काही तासात 3,900 रुपयांनी घसरले. तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किंमती उच्चांकावर होत्या. त्यानंतर गुंतवणूकदारांनी विक्री सत्र सुरू केले. दुसरीकडे डॉलर इंडेक्समध्ये पण वाढ दिसत आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर होत आहे. चीनच्या नवीन खेळीमुळे सुद्धा … Read more

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिले ४ मोठे संकेत

जम्मू-काश्मीरमधील पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये काहीतरी मोठ घडणार आहे. मागच्या चार तासात ज्या वेगाने हालचाली सुरु आहेत, त्यावरुन हा अंदाज लावला जातोय. भारताकडून सर्वप्रथम सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांना संपवण्याच अभियान चालवलं जाऊ शकतं. 2016 आणि 2019 मधील हल्ल्यानंतर भारताने आधी सर्जिकल स्ट्राइक आणि नंतर एअर स्ट्राइक केला होता. या दोन्ही हल्ल्यात पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात … Read more