सुनिता विल्यम्सच्या फत्ते झालेल्या मोहिमेमुळे कल्पना चावलांची आठवण….

कल्पना चावला यांनी 19 नोव्हेंबर 1997 रोजी पहिल्यांदा अंतराळात झेपावले. पहिल्या अंतराळ प्रवासात ती 372 तास अंतराळात राहिल्या होत्या. तारीख 1 फेब्रुवारी 2003, ठिकाण- टेक्सास, यूएसए.  नासाचे अंतराळयान कोलंबिया शटल STS-107 वेगाने पृथ्वीच्या दिशेने परतत होते. भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला याच वाहनातून दुसरी अंतराळ मोहीम पूर्ण करून परतत होत्या. पृथ्वीपासून सुमारे 2 … Read more

पडळकरांनी लाटली देवस्थानाची जमीन?

गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप. राम खाडे यांच्या म्हणण्यानुसार, चंद्रकांत पाटील, सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात ही जमीन खालसा करण्याचा व्यवहार पार पडला आहे. राज्यातील मंत्री व आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असून गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या … Read more

घोसाळकर हत्या प्रकरणाच्या क्लोजर रिपोर्टसंदर्भात फडणविसांचे वक्तव्य

शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या फेसबुक लाईव्ह दरम्यान झाली होती. हत्या करणारा आरोपी मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिसभाईने यानेही स्वतःवर गोळ्या झाडल्या होत्या. या हत्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली. राज्यातील गुन्हेगारी विषयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोसाळकर हत्या प्रकरणाच्या क्लोजर रिपोर्टसंदर्भात वक्तव्य केले. घोसाळकर संदर्भात आरोपपत्र … Read more

शाहरुख च्या बंगल्याचे नाव मन्नत आधी काय होते हे माहित आहे का?

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शाहरुख खानचा आलिशान बंगला ‘मन्नत’ पूर्वी अनेक लोकांची मालमत्ता होता. तसेच शाहरूने त्याच्या बंगल्याचे नाव आधी ‘मन्नत’ नाही तर वेगळेच काही ठेवले होते. चला जाणून घेऊयात शाहरूखच्या ‘मन्नत’बद्दल काही रंजक गोष्टी शाहरुख त्याच्या स्वप्नातील ‘मन्नत’ या घरात आणखी दोन मजले बांधण्याची योजना आखत आहे. हे घर समुद्रकिनारी आहे. मन्नत … Read more

मोठी बातमी: कोकण रेल्वे महामंडळ गुंडाळले गेले

दुहेरी रेल्वेमार्ग निर्माण करणे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना राबवणे, स्थानकांचे आधुनिकीकरण आणि इतर महत्त्वाची विकासकामे वेळेत पूर्ण करता येतील. विलिनीकरणानंतर कोकण रेल्वेचे नाव तसेच राहणार असून त्याचे स्वायत्त अस्तित्व कायम ठेवले जाईल. महाराष्ट्रासाठी कोकण रेल्वे महामंडळ महत्वाची संस्था होती. या महामंडळाने जगातील सर्वात खडतर मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गाची निर्मिती केली होती. रायगड जिल्ह्यामधील … Read more

आमिर खानच्या तिसऱ्या रिलेशनवर विक्रम भट्ट यांचं भाष्य

आमिर खानच्या रिलेशनशिपबद्दल दिग्दर्शिक विक्रम भट्टने मत मांडलंय. गेल्या अठरा महिन्यांपासून आमिर खान हा गौरी स्प्रॅटला डेट करतोय. आपल्या साठाव्या वाढदिवशी त्याने पापाराझींसमोर याचा खुलासा केला होता. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. आपल्या 60 व्या वाढदिवशी त्याने त्याचं रिलेशनशिप जाहीर केलं. पापाराझींसमोर त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची सर्वांना … Read more

मायावतीच्या घरात एनएसजी कमांडो घुसले

यूपी पोलिसांच पथक घराच्या आत आणि बाहेर हजर होतं. मेडिकल टीमही सोबत होती. सगळ्यांच्या नजरा घराच्या गेटवर लागल्या होत्या. सर्वांना हेच जाणून घ्यायच होतं की, अचानक असं काय घडलं की, मायावतीच्या घरात एनएसजी कमांडो घुसले. सध्या बहुजन समाज पार्टीमध्ये (बसपा) अंतर्गत कलह सुरु आहे. जबाबदाऱ्यांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बसपा … Read more

Pune: हिंजवाडीमध्ये टेम्पोला आग, चौघांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडजवळ एक हृदयद्रावक घटना घडली आहे. हिंजवडीत टेम्पो जळून खाक झाल्याने टेम्पोत चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी येथे आग लागून एक टेम्पो जळून खाक झाला असून त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोत होते. मात्र आग लागल्यावर टेम्पोचं मागचं दार … Read more

ठाकरे गटाची चिंता वाढली, जळगावातील राजकीय समीकरण बदलणार

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. भाजपने शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का दिला आहे. जळगावच्या एरंडोलमधील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर आता सध्या सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच अनेक दिग्गज नेते, आजी माजी … Read more

तारा सुतारीयाला टाईमपास म्हटल्यानंतर ट्रोलिंगमुळे आदर जैनची सारवासारव

गेली चार वर्षे मी टाइमपास करत होतो, असं वक्तव्य स्वत:च्याच मेहंदी कार्यक्रमात केल्यानंतर आदर जैनला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं होतं. आदर आणि तारा सुतारिया एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअपनंतर आदरने तिचीच खास मैत्रीण आलेखाशी लग्न केलं. राज कपूर यांचा नातू आणि रणबीर, करीना कपूर यांचा चुलत भाऊ आदर जैनचं गेल्या महिन्यात थाटामाटात लग्न पार पाडलं. गर्लफ्रेंड … Read more