SHIRDI | राज्याच्या जनतेत आता सबुरी राहीली नाही- संजय राऊत

  आम्ही श्रद्धा व सबुरी पाळतो मात्र आता राज्यातील जनतेमध्ये सबुरी राहिली नसल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे संजय राऊत यांनी केले आहे. शिर्डी येथे ते पत्रकारांशी बोलत होते. शिर्डीत सुट्टीच्या दिवशी अधिवेशन घेऊन साई भक्तांना याचा मोठा त्रास होत असल्याचे देखील संजय राऊत बोलत होते. त्यामुळे लोकांचा आता संयम संपत चालला आहे

KALYAN | धावत्या ट्रेन मध्ये प्रवाशाचे सात लाखाचे दागिने चोरणारा पोलिसांच्या अटकेत

जंगली रमी खेळन्याच्या नादात बनला चोर धावत्या ट्रेन मध्ये प्रवाशाचे सात लाखाचे दागिने चोरणाऱ्या तरुणाला अटक  योगेश चव्हाण नावाच्या तरुनाला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचने पुण्यातुन केली अटक सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये सोलापूर ते कल्याण दरम्यान घडली होती घटना  सीसीटीव्हीच्या साहाय्याने केली अटक. सीसीटीव्हीच्या साहाय्याने केली अटक.

PARBHANI | मनोज जरांगे यांच्या उपोषणाची गंभीर दखल सरकारने घेतली आहे उद्याच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होईल – संजय शिरसाट

पाथरी मध्ये आमदार कोण या पक्षाचा आहे हे न पाहता आम्ही विकास कामे करू .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलून मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे पाथरीचा विकास करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे .उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांना कधी घ्यायचे हे आम्ही ठरवणार आहेत .संजय राऊतांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे … Read more

एक गोष्ट ठाण्यातल्या वाघाची म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांची !!

जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे ‘लोककारणी’ म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब …. आनंद दिघे (२७ जानेवारी १९५१ – २६ ऑगस्ट २००१), धर्मवीर म्हणून प्रसिद्ध ,  हे भारतीय राजकारणी आणि समाजसेवक होते. ते नायक (देवसमान) ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख … Read more

THANE | उबाठा गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी शक्ती स्थळ येथे जाऊन आनंद दिघे यांना केले अभिवादन

THANE | उबाठा गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी शक्ती स्थळ येथे जाऊन आनंद दिघे यांना केले अभिवादन.

RATNAGIRI | मिरकर वाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत कामावर बुलडोझर

          आनंद पालव, मत्स्य आयुक्त   मत्स्य आयुक्त आनंद पालव 10 हेक्टर क्षेत्रामध्ये गेले कित्येक वर्ष अनधिकृत बांधकाम . 319 अनधिकृत बांधकामांना नोटीस पाठवले आहेत.मिलकरवाडा बंदरातील 70 ते 80 टक्के अनुधिकृत बांधकाम हटवली .उर्वरित सर्व अनधिकृत बांधकाम संध्याकाळपर्यंत हटवण्यात येतील . उद्यापर्यंत बंदर विभागाची कारवाई संपेल

AMRAVATI | इलेक्ट्रिक पोलवर खाट बांधून नागरिकाचे उपोषण

अमरावतीत एका अनोख्या उपोषणाची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.इलेक्ट्रिकचा खांब रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी विलास चर्जन यांनी चक्क इलेक्ट्रिक पोलवर खाट बांधून जीव धोक्यात घालत उपोषण केले आहेअमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी येथील ही घटना आहे वारंवार इलेक्ट्रिक पोल काढण्यासंदर्भात तक्रारी करून देखील पोल हटवण्यात न आल्याने चर्जन यांनी अनोख्या उपोषणाला केली सुरुवातचक्क इलेक्ट्रिकच्या … Read more

76वें गणतंत्र दिवस के अवसर पर आज वीर भूमि अहीरवाल रेवाड़ी में राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ फहराकर परेड की सलामी ली।

76वें गणतंत्र दिवस के अवसर पर आज वीर भूमि अहीरवाल रेवाड़ी में राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ फहराकर परेड की सलामी ली।साथ ही आजादी के संघर्ष को नेतृत्व देने वाले भारत माता के सभी महान सपूतों,क्रांतिकारियों और बलिदानियों को नमन किया।आज के ही दिन दुनिया के सबसे बड़े संविधान को अपनाया गया,आप सभी को गणतंत्र दिवस की … Read more

आदरणीय श्रीमति बिमला चौधरी जी ने 76वें गणतंत्र दिवस के अवसर पर राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ फहराकर परेड की सलामी ली….

आज पटौदी की लोकप्रिय विधायक आदरणीय श्रीमति बिमला चौधरी जी ने 76वें गणतंत्र दिवस के अवसर पर वीर भूमि पटौदी में राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ फहराकर परेड की सलामी ली, और अपने सम्बोधन में कहा कि देश और प्रदेश यशस्वी व औजस्वी प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेन्द्र मोदी जी व यशस्वी व औजस्वी मुख्यमंत्री आदरणीय श्री नायब … Read more